♦️नियुक्त्या दिल्यानंतरही, “घोटाळ्यांमुळे” पदभरती रद्द होऊ शकते का? याचं उत्तर खालील बातमीत आहे.

Written by  on January 31, 2025 

https://www.livehindustan.com/career/story-up-jal-nigam-je-junior-engineer-and-clerk-recruitment-during-akhilesh-yadav-samajwadi-party-government-cancelled-by-yogi-government-3063887.amp.html

♦️नियुक्त्या दिल्यानंतरही, “घोटाळ्यांमुळे” पदभरती रद्द होऊ शकते का? याचं उत्तर खालील बातमीत आहे.

उत्तरप्रदेशात UP जल निगम साठी, ८५४ इंजिनिअर आणि ३३५ लिपिक भरतीत घोटाळा झाला. उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या, त्यांना नोकरीवर रुजू होऊन वर्ष झालं पण नंतर घोटाळ्याचा तपास SIT कडे गेला. प्रामाणिक आणि घोटाळेबाज कोण हे शोधणे शक्य नसल्याचे SIT ने रिपोर्ट दिला आणि संपूर्ण पदभरती रद्द करण्यात आली. असे अनेक राज्यातील उदाहरणे आहेत.

त्यामुळे निकाल लागला म्हणून आणि नियुक्त्या झाल्या तरी काही फरक पडणार नाही, एकदा SIT चौकशी झाल्यास केव्हाही पदभरती रद्द होऊ शकते. आपल्याला याचा पाठपुरावा रस्त्यावर आणि कायदेशीर मार्गाने सुरूच ठेवावा लागणार आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

Category : Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *